अर्पित वाहाणे
वर्धा नारायनराव थुल शाळा संस्थापक यांना सापडली त्यांनी लगेच राजू थुल यांना फोन केला त्यांनी निखिल गजभिये नागपूर यांना ही गोष्ट सांगितली ज्या प्रमाणे पोलीस विभागाचे चक्र फिरते अगदी त्याप्रमाणे चक्र फिरले व अगदी 2 तासामध्ये ती बॅग सोनाली वाणी यांना परत केली. नारायनराव थुल यांच्या प्रामाणिकपणामुळे ती बॅग परत मिळाल्याचे सोनाली वाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नारायनराव थुल यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे. समाजात नारायनराव थुल सारखे व्यक्ती असल्यामुळे प्रामाणिकपणा जिवंत आहे
राजू भाऊ थूल. समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे बॅग परत करण्यास खूप मदत झाली.असेही नारायनरावं थुल म्हनाले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा