न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा हैजनहिताच्या विविध मागण्या घेऊन जोगेश्वरी ग्रामपंचायत कार्यासमोर अन्नत्याग आंदोलन

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आज ग्रामपंचायत जोगेश्वरी कार्यासमोर विविध मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलन करण्यात आले 

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा - प्रमुख मागण्या न्यू आंबेडकर वसाहत नेमाकुल करून पी आर कार्ड घेण्यात यावे 
2) दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना घरकुल मिळावे
 जि प शाळा ते आंबेडकर नगर हा रस्ता तत्काळ चालू करावे 
 वार्ड क्रमांक दोन मध्ये फिल्टर पाण्याची पिण्याची व्यवस्था करावी 
 वार्ड क्रमांक दोन मध्ये ड्रेनेज लाईन तात्काळ टाकावी 
 वार्ड क्रमांक दोन मध्ये पक्के रस्ते बनवण्यात यावे 
 मशान भूमीमध्ये सुशोभीकरण व पाण्याची व्यवस्था करावी 
 जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालयाचे बांधकाम व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी 
तीन विशेष ग्राम सभेमध्ये 25/06/2025 व 26/6/2025आणि 17/9/2025 25-26 आराखडा प्रस्ताव
 देण्यात यावी तसेच ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल घरमोडे यांनी उपोषण कर्त्याचे भेट घेऊन न्यू आंबेडकर नगर वसाहतीमध्ये लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करून दिनांक 5/2/ 2026 पर्यंत सर्व कामे मार्गी लावून न्यू आंबेडकर नगर वस्तीचा विकास केला जाईल असे लेखी पत्र देऊन अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले
यावेळी विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष 
#काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष, अरुण पठारे सामाजिक कार्यकर्ते , साहेबराव दादा दाभाडे जिल्हा उपाध्यक्ष, अक्षय बनकर, सुवर्णाताई पंडित,शुभम दुशिंग शहराध्यक्ष, अमोल त्रिभुवन , राजू मनोरे अखिल भारतीय आदिवासी जिल्हा अध्यक्ष, शाकीर शेख, विशाल खंडागळे, प्रदीप शिंदे, सुरेश सरदार, दत्तू गाडे रोहिदास बनसोडे, गौतम बनकर, समाधान सावंत अनिल तुपे इत्यादी नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
उपोषण करते मनोज साळवे तालुका प्रमुख
विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष 
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा